कामगार चळवळीच्या वतीने गीग-प्लॅटफॉर्म वर्कर्ससाठी सामाजिक सुरक्षा कायदा करण्याची मागणी
पुणे : माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या सर्वव्यापी स्वरूपामुळे अनेक क्षेत्रातील रोजगार मोठ्या प्रमाणावर अनौपचारीक स्वरूपाचे बनत चालले आहेत. फूड डिलिव्हरी...
पुणे : माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या सर्वव्यापी स्वरूपामुळे अनेक क्षेत्रातील रोजगार मोठ्या प्रमाणावर अनौपचारीक स्वरूपाचे बनत चालले आहेत. फूड डिलिव्हरी...
पुणे-शिरूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शिरूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या वतीने दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात...
शारीरिक हिंसेपेक्षा वैचारिक हिंसा अधिक धोकादायक - तुषार गांधी सोलापूर : सध्या समाजात शारिरिक हिंसे सोबत वैचारिक हिंसा वाढत चालली...
पुणे : उरुळीकांचनजवळील भवरापुर गावच्या स्मशानभूमीत लहान मोठे पन्नास जण शनिवारी (दि.६) रात्रभर मुक्कामी राहिले. तिथेच जेवले, स्वच्छता केली, गाणी...
पुणे : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त सुकलवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने संविधान दालन तयार करण्यात आले. असे संविधान दालन तयार करणारी सुकलवाडी...
पुणे : मकरसंक्रांत हा सण संपूर्ण भारतात एक महत्त्वाचा सण म्हणून वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. महाराष्ट्रात मकरसंक्रांत हा सण...
पुणे : ‘ जिंदगी हसीन है तो इश्क़ सुकून है’ असं म्हणत अनहद सोशल फाऊंडेशन चा “राईट टू लव्ह – प्रेमोत्सव-२०२४”...
लोणावळा : इंडिया स्पॉन्सरशिप कमिटी (ISC) कलारंग हा परिवर्तनाला चालना देणारा कला आणि हस्तकला महोत्सव, 26 आणि 27 जानेवारी रोजी...
लोणावळा : इंडिया स्पॉन्सरशिप कमिटी (ISC) आयोजित कलारंग २०२४ - हस्तकला प्रदर्शन आता लोणावळ्यात होणार आहे. "व्हायब्रन्ट इंडिया" या थीम...
सांगली : जटा वाढविणे, देवीच्या नावाने मुलींना देवदासी म्हणून सोडणे अशा प्रथा या अज्ञान व अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या असतात. कोणताही...
आष्टा पोलीस स्टेशनच्या पुढाकाराने नंदीवाले समाज जात बांधव आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते यांची संवाद बैठक पार पडली. सांगली (...
सांगली ( विटा ) : अग्रणी सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व वंचित समाजाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी...
पुणे : शाश्वत विकास उद्दिष्टे चांगले आरोग्य आणि कल्याण, दर्जेदार शिक्षण, लिंग समानता (3,4,5 शा. वि. उ.) याव्दारे सध्या पुणे...
नागपूर : उच्च शिक्षणाच्या वाटा वंचितांसाठी नेहमीच खडतर राहिल्या आहेत. आयआयएम, आयआयटी आणि परदेशातील वंचित बहुजनांचे कमी प्रतिनिधित्व लक्षात घेऊन...
कॅण्डलमार्च काढून २६ गावातील महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना दिली शपथ. भंडारा : नोबल शांतता पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांनी "बालविवाह...