पिंपरी चिंचवड : आपला परिसर नियमित स्वच्छ आणि सुंदर करत नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणाऱ्या स्वछता दूताना आपुलकी आणि आपलेपणाची राखी...
सोलापूर : श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने ७५ वर्षाच्या जेष्ठ नागरिकांना औक्षण करत राख्या बांधून अनोख्या पध्दतीने रक्षा...
बारामती : मुलाच्या वाढदिवसाचा वायफट खर्च टाळून सुरवडी पावरमळा येथील पवार कुटुंबाने स्तुत्य उपक्रम राबवला. सुरवडी येथील माधुरी व प्रशांत...
परभणी : रंगनाथ नगरातील ज्येष्ठ नागरीक रेणुकादासराव चिटणीस, वय ८२ यांचे २१ जूलै रोजी निधन झाले. चिटणीस कुटूंबियांनी गोडजेवणाच्या कार्यक्रमाच्या...
पिंपरी चिंचवड : श्रावण मिहिन्यातील सणांचा आनंद कष्टकरी, सफाई कामगार महिलांना सुद्धा घेता यावा म्हणून विद्यार्थिंनींनी पिंपरी चिंचवड मनपा गणेशनगर...
फोटो क्रेडिट - संविधान प्रचारक फेसबुक पेज पनवेल : भारतीय संविधानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी संविधानाचे चांगले प्रचारक घडावेत यासाठी पनवेल...
नवी मुंबई : नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशनच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या...
ठाणे : कॉलेज जीवनात सर्वात धोकादायक असेल तर तो मोबाइल! मोबाइल वरुन चालू होणाऱ्या ऑनलाईन मैत्री, ऑनलाइन प्रेम या गोष्टी...
चंद्रपूर : जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हयात दि. २५ ते १२ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर जल’ विशेष मोहीम राबविण्यात...
पुणे : प्रा. डॉ. एन.डी. पाटील पाटील वैज्ञानिक जाणीव प्रकल्प अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन व चमत्काराचे सादरीकरण कार्यक्रम आयोजित...
कोल्हापूर : पुरोगामी विचाराच्या कोल्हापूर जिल्ह्यात बालविवाह होताना निदर्शनास येणे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. जिल्ह्यातील गावांमध्ये बालविवाह झाल्याचे आढळून...
नांदेड : ज्या व्यापक लढ्यातून देशाने स्वातंत्र्य मिळविले, देशासाठी अनेक देशभक्तांनी आपले बलिदान दिले त्या भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाला नव्या पिढी...
खोपोली : खिदमते खल्क सामाजिक संस्थेच्या वतीने खालापूर तालुक्यातील सर्व शाळेतील १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या...
पुणे : आय. एल. एस. विधी महाविद्यालय व स्विसएड संयुक्त प्रयत्नांतून दोन दिवसीय राज्यस्तरीय बालविवाह प्रतिबंध कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले...
शिर्डी : तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अहमदनगर समाजकल्याण विभागाने आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे. त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी शेळीपालनाचे प्रशिक्षण...